नितीन अनंत साळुंखे, मुंबंई.
टोपण नांव – गणेश
गेली चार वर्ष पूर्ण वेळ लेखन. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांसाठी मुक्त लेखन.
भाषा, शिक्षण, सण-संस्कृती, दैवतं, परंपरा, समाज, प्रवासानुभव हे लेखनाचे विषय. बिशेष करून वैचारिक लेखन.
मुंबई शहराचा आधुनीक इतिहास, ह्या विषयात विशेष रुची आणि त्यावर अधारित लिखाण. ‘मुंबईतील ऐतिहासिक पांऊलखुणांचा मागोवा’ हे माझं पुस्तक येत्या काही काळात प्रकाशित करण्याचा मानस आहे.
सध्या महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटसाठी मुंबई व उपनगरांतील प्राचिन काळपासून ते आजतागायत सुरु असलेल्या यात्रा आणि जत्रा या विषयाचं फोटोसहीत लिखाणाचं काम.
छान..
वाचतोय….
LikeLiked by 1 person
मी भरून पावलो सर..
LikeLike